MPSC सराव प्रश्नपत्रिका १

१)  तत्कालीन गृहमंत्री अलेक्झांडर मुडीमन समितीची स्थापना करण्यात आली व भारतास जबाबदार राज्यपद्धती संदर्भात मार्गदर्शक सूचना करण्याचे कार्य सोपविण्यात आले, या समितीत खालीलपैकी कोणते सदस्य नव्हते.
१) सर तेचपाल सप्रू २) बॅरिस्टर जीना ३) रँग्लर परांजपे ४) मोतीलाल नेहरू
.......
२) स्वराज्य पक्षाच्या केंद्रीय कायदे मंडळातील कामगिरीमुळे खालीलपैकी समित्या स्थापन करण्याचे श्रेय त्यांना देण्यात येते.
१ मुडीमन समिती २) सायमन कमिशन ३) राऊंड टेबल परिषद४) वरीलपैकी सर्व
.........
३) खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा
A) महात्मा गांधींनी 30 मार्च २०१९ हा दिवस रोलेट एक्ट च्या विरोधामध्ये हरताळ सत्याग्रह करण्यासाठी निवडला होता पण 18 एप्रिल 1919 रोजी त्यांनी सत्याग्रह हडताल तहकूब केले.
B) एक ऑगस्ट १९२० रोजी गांधींनी असहकार चळवळ प्रारंभ करण्याची घोषणा केली होती पण ५ फेब्रुवारी 1922 रोजी चौरा चौरी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर त्यांनी असहकाराची चळवळ तहकूब केली .
१) A बरोबर २)B बरोबर ३)A B बरोबर ४) AB चूक
.........
४) असहकार चळवळला मंजुरी 1920 च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनात देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या असहकार तत्वत खालील बाबीचा समावेश होत नाही.
१) सरकारी पदव्या व स्थानिक स्वराज्य संस्थेचे या पदावर बहिष्कार
२) सरकारी समारंभावर शाळा-महाविद्यालये वर बहिष्कार
३) मी सोप पोटी मिया येथे कामगारांना जाण्याची परवानगी
४) ब्रिटिश मालावर बहिष्कार ,कायदे मंडळावर बहिष्कार
..........
५) महात्मा गांधी यांनी 1915 ते 1920 च्या दरम्यान भारतात चार ठिकाणी सत्याग्रह केला. पहिल्यांदा कोणत्या सत्याग्रहात त्यांना यश प्राप्त झाले.
१) चंपारण शेतकऱ्यांचा सत्याग्रह २) खेडा येथील शेतकऱ्यांचा सत्याग्रह ३) अहमदाबाद येथील कापड गिरणी कामगारांच्या सत्याग्रह ४) फिजी बेटावर कामगार न पाठवण्याचा सत्याग्रह.
........
६)


Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्या चिकटे या महाराष्ट्रातून पाहिल्या बौद्ध /अनु जाती मुलीची शिक्षणासाठी निवडलातूर येथील ऐश्वर्या आशा सुशील चिकटे या विद्यार्थिनीची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झालेली ही पहिली मुलगी होय. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीचा पाया शिक्षण असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१९१६_२१) काळामध्ये अर्थशास्त्राचे सर्वोच्च शिक्षण घेतले त्याच विद्यापीठामध्ये ऐश्वर्या चिकटे ही विद्यार्थिनी Msc economics history या विषयात पदवीत्तर पदवी चे शिक्षण घेण्यासाठी निवडल्या गेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्यंतिक अभिमानाची ची बाब असल्याचे आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रातून अनुसूचित जातीतून एकही विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकण्यासाठी गेला नाही. विशेषता मुलींचा विचार करता महाराष्ट्रातून अनुसूचित जाती/बौद्ध समाजातून विचार करता ऐश्वर्या ही पहिली मुलगी आहे जी याठिकाणी उच्चशिक्षणासाठी जात आहे ही बाब सर्वांसाठी भूषण होय व मुलींसमोर हा एक आदर्श होय. दीपक कदम यांच्या हस्ते याप्रसंगी ऐश्वर्या चिकटे चा भव्य सत्कार करण्यात आला. सुशील चिकटे हे आज लातूरमध्ये यशस्वी उद्योजक असले तरी अत्यंत विपरित परिस्थितीतून प्रसंगी मोलमजुरी करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे .लातूरमध्ये ते यशस्वी उद्योजक आहेत व सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रियपणे स्वतःचे योगदान देतात.बारावी सायन्स नंतर परंपरागत मेडिकल किंवा इतर क्षेत्रात शिक्षण न घेता दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुण्यामध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादित केली आणि आपले ध्येय ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात जाऊन उच्च शिक्षण घेण्याच्या संकल्प केला जो आज पूर्णत्वास येत आहे.सिद्धार्थ नगर लातूर येथे ऐश्वर्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला याप्रसंगी युपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले सुमित धोत्रे रँक ६६०व निलेश गायकवाड६२९ यांच्या वडिलांचा प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर व दत्ता हरी धोत्रे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भंते पन्यानंद, इंजिनीयर शिवाजी सोनकांबळे, प्रा. अविनाश नाईक, लताबाई महादेव चिकटे ,पद्मिनी बाई नामदेव सावंत ,आशा सुशील चिकटे ,मनोरमा संजय चिकटे प्रा. दुष्यंत कठारे, अनिरुद्ध बनसोडे, एडवोकेट सुनील कांबळे, भारत कांबळे सुधाकर कांबळे श्रीकांत गायकवाड, सुकेशनी सरोदे, सिद्धार्थ सोसायटी महिला मंडळातर्फे ललिता गायकवाड, सुमन ढोबळे सुनील श्रंगारे ,अर्चना जाधव ,पंचशीला सुरवसे ,पद्मिनी कांबळे सुदामती भालेराव ,वीर मला गोधने ,तब्बू मीरा मस्के, मीना चिकटे सिद्धांत ,श्रुती अर्चना, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.